Thursday, May 15, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

सकाळी उठल्याबरोबर करा हे काम, दुर्भाग्य दूर होईल – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
May 23, 2022
in लाईफस्टाईल
A A
सकाळी उठल्याबरोबर करा हे काम, दुर्भाग्य दूर होईल – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

माणसाने चांगले कर्म केले तर त्याचे चांगले फळ मिळते आणि वाईट कर्म केले तर त्याचे वाईट फळ मिळते असे म्हणतात. परंतु, अनेक वेळा चांगले कर्म करूनही दुर्दैवाने  साथ सोडत नाही. ज्याचे एक कारण आपल्या ग्रहांचा वाईट प्रभाव असू शकतो.

आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये अशा काही कामांबद्दल सांगण्यात आले आहे, जे रोज सकाळी उठल्याने माणसाचे दुर्भाग्य दूर होते. या काम खूप सोपे आहेत. तुम्हाला फक्त रोज सकाळी उठून हे काम करायच्या आहेत. असे केल्याने व्यक्तीचे नशीब शुभात बदलते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही सोप्या उपायांबद्दल सांगणार आहोत, ज्याद्वारे ग्रहांचा अशुभ प्रभावही कमी होतो.

तुळशी जवळ  दिवा लावला

हिंदू धर्मात तुळशीला अत्यंत पवित्र मानले जाते. शास्त्रानुसार तुळशीची पूजा केल्याने व्यक्तीचे दुःख दूर होऊन त्याला सौभाग्य प्राप्त होते. घरातील तुळशीवर शुद्ध तुपाचा दिवा लावल्याने अशुभ दूर होते. त्याचबरोबर घरात सकारात्मक ऊर्जा संचारते आणि नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू शकत नाही.

रोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्यावे

वैदिक ज्योतिषशास्त्रात सूर्याला ग्रहांचा राजा मानले जाते. हा ग्रह पूर्वजांशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे रोज सकाळी स्नान केल्यानंतर तांब्याच्या भांड्यात सूर्यदेवाला जल अर्पण करावे. असे केल्याने तुम्हाला तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळेल. तसेच, एखाद्या व्यक्तीला ग्रह आणि पितृदोष असल्यास तोही दूर होतो. असे केल्याने तुम्हाला लवकरच चमत्कारिक फायदे दिसू लागतील.

सकाळी उठल्याबरोबर या मंत्राचा जप करा 

कराग्रे वसते लक्ष्मी: करमध्ये सरस्वती।
करमूले तु गोविन्द: प्रभाते करदर्शनम्।।

शास्त्रानुसार, व्यक्तीने हातात माँ लक्ष्मी, माँ सरस्वती आणि भगवान विष्णूचे स्थान धारण केले आहे. त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर हाताचे तळवे काही वेळ एकत्र ठेवा आणि या सोबत या मंत्राचा जप करावा.  यामुळे दुर्भाग्य दूर होईल.

गायत्री मंत्राचा जप करा

हिंदू धर्मात अनेक मंत्र सांगितले आहेत. गायत्री मंत्र देखील यापैकी एक आहे, या मंत्राचे खूप महत्त्व आहे. रोज सकाळी उठून या मंत्राचा जप केल्याने व्यक्तीमध्ये सकारात्मकता येते आणि अशा समस्यांवर मात करता येते. गायत्री मंत्राच्या जपाने दुःख आणि दारिद्र्य नष्ट होते, असेही म्हटले जाते. या मंत्राचा जप केल्याने व्यक्तीला यश मिळू लागते.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar