Monday, November 17, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

चाळिशीतील 20% तरुण हृदयविकारांच्या विळख्यात; 5.4 कोटी लोक हृदयविकाराने ग्रस्त

by प्रभात वृत्तसेवा
October 10, 2021
in आरोग्य वार्ता
A A
चाळिशीतील 20% तरुण हृदयविकारांच्या विळख्यात; 5.4 कोटी लोक हृदयविकाराने ग्रस्त
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

देशात हृदयविकार महामारीसारखे पसरत आहेत. देशातील युवा लोकसंख्या अत्यंत वेगाने त्याच्या विळख्यात सापडत आहे. लँन्सेट व आयसीएमआरनुसार, हृदयरुग्णांपैकी २०% लोक चाळिशीजवळचे आहेत. यामागे खाण्यापिण्यात अनियमितता, तणाव, वायू प्रदूषण, लठ्ठपणा व धूम्रपान सर्वात मोठी ही कारणे आहेत.

भारतात लोकांना विकसित देशांच्या १० वर्षांआधीच हृदयरोग जडत आहेत. अमेरिकेच्या तुलनेत कोरोनरी आर्टरी डिसीज होण्याचा धोका ३-४ पटींनी जास्त आहे. चीनपेक्षा तो ६ पट अधिक व जपानपेक्षा २० पट जास्त आहे. भारतात हृदय रुग्णांचे सरासरी वय ५३ वर्षे तर, विकसित देशांत ते ६३ वर्षे आहे.

बचावाचे ३ सोपे उपाय
1. एम्स दिल्लीमध्ये हृदयविकार विभागाचे डॉ. संदीप मिश्रा म्हणाले, रोज १० हजार पावले चालले पाहिजे.
2. आठवड्यांत ५ दिवस ४५ मिनिटे घाम गाळणारा व्यायाम करा. वेगात पायी चालणे हाही चांगला पर्याय आहे.
3. ७० हजार महिलांवरील संशोधनात आढळले की ७ तासांपेक्षा कमी झोप घेणाऱ्यांना हृदयविकाराचा जास्त धोका असतो. अपुऱ्या झोपेमुळे तणाव वाढवणारे हार्मोन्स वाढतात. रक्तदाब व शुगर लेव्हलवरही परिणाम होतो. यामुळे ७ तासांची झोप पूर्ण करावीच.

1) हार्टअॅटॅक येणाऱ्या भारतीय पुरुषांपैकी ५०% लोकांचे वय ५० वर्षांपेक्षा कमी असते. २५% लोकांचे वय ४० पेक्षाही कमी असते.
2) भारतात हृदयविकारांमुळे जेवढे मृत्यू होत आहे, त्यापैकी एकूण ५७% हृदयविकारग्रस्त मृतांचे वय सुमारे २५ ते ६९ वर्षांदरम्यान
3) देशात १९९० मध्ये एकूण हृदयरुग्णांची संख्या केवळ २ कोटी ५७ लाख होती. ती ५.४ कोटींपेक्षा जास्त.
4) भारतात सर्वाधिक २८.१ टक्के मृत्युचे कारण हृदयविकार आहे. १९९० मध्ये हृदयविकाराचा वाटा १५ टक्के हाेता.

दोन दशकांपासून तरुणांत हृदयविकार वाढण्यामागील सर्वात मोठे कारण जीवनशैली आहे. तरुणांना हृदयविकार जडण्याची ही प्रमुख कारणे…
– खाणेपिणे 56.4%
– रक्तदाब 54.6%
– वायू प्रदूषण 31.1%
– हाय कोलेस्टेरॉल 29.4%
– धूम्रपान 18.9%
– लठ्ठपणा 14.7%

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar